spot_img
अहमदनगरAhmadnagar Breaking: धरपकड, छापेमारी! शेकडो ग्रामस्थ परागंदा, 'या' गावात खळबळ, नेमकं प्रकरण...

Ahmadnagar Breaking: धरपकड, छापेमारी! शेकडो ग्रामस्थ परागंदा, ‘या’ गावात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

spot_img

राहाता। नगर सहयाद्री-

नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावात एकच खळबळ उडाली आहे. दोन कटूंबावर जमावाने केलेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या शोधासाठी छापेमारी करत धरपकड सुरू केली असता शेकडो ग्रामस्थ गाव सोडून परागंदा झाले आहे.

बुधवारी रात्रीच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला असलेल्या अस्तगाव शिवारात राहणाऱ्या दोन दलित कुटुंबांना ४०० ते ५०० जणांच्या जमावाने मारहाण करत घरांची तोडफोड, जाळपोळ करून घरासमोर लावलेल्या वाहनांचे नुकसान केले होते.

याप्रकरणी गावातील ७१ जणांविरुद्ध ‘अ‍ॅट्रासिटी’सह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला तीन दिवस होऊनही आरोपीना अटक न झाल्याने याबद्दल सर्वत्र निषेध सुरू झालेला होता.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु करताच निर्मळ पिंप्री गावातून शेकडो ग्रामस्थ परागंदा झाले असून याप्रकरणी तीन आरोपींनाअटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...