spot_img
अहमदनगरAhmadnagar Breaking: धरपकड, छापेमारी! शेकडो ग्रामस्थ परागंदा, 'या' गावात खळबळ, नेमकं प्रकरण...

Ahmadnagar Breaking: धरपकड, छापेमारी! शेकडो ग्रामस्थ परागंदा, ‘या’ गावात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

spot_img

राहाता। नगर सहयाद्री-

नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावात एकच खळबळ उडाली आहे. दोन कटूंबावर जमावाने केलेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या शोधासाठी छापेमारी करत धरपकड सुरू केली असता शेकडो ग्रामस्थ गाव सोडून परागंदा झाले आहे.

बुधवारी रात्रीच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला असलेल्या अस्तगाव शिवारात राहणाऱ्या दोन दलित कुटुंबांना ४०० ते ५०० जणांच्या जमावाने मारहाण करत घरांची तोडफोड, जाळपोळ करून घरासमोर लावलेल्या वाहनांचे नुकसान केले होते.

याप्रकरणी गावातील ७१ जणांविरुद्ध ‘अ‍ॅट्रासिटी’सह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला तीन दिवस होऊनही आरोपीना अटक न झाल्याने याबद्दल सर्वत्र निषेध सुरू झालेला होता.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु करताच निर्मळ पिंप्री गावातून शेकडो ग्रामस्थ परागंदा झाले असून याप्रकरणी तीन आरोपींनाअटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेरमध्ये गुंडगिरी, शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करणार; आमदार तांबे काय म्हणाले पहा

बाळासाहेब थोरात नेतृत्वात सेवा समिती संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध आमदार सत्यजित तांबे | शहराची विस्कटलेली...

वाळू तस्करांची दहशत संपुष्टात!; पोलिसांनी काय केले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राहुरी तालुयात सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवून बेकायदेशीर वाळू तस्करी करणारे तसेच...

पक्षातून हकालपट्टी होताच शिवसेना नेते ढसाढसा रडले; अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतून...

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

आयुक्त यशवंत डांगे | २७ नोव्हेंबरपर्यंत हरकतींसाठी मुदत अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक...