spot_img
ब्रेकिंग"बिश्नोई समाजाची माफी मागा"; सलमान खानला ‘या’ नेत्याचा सल्ला? कारण सांगितलं..

“बिश्नोई समाजाची माफी मागा”; सलमान खानला ‘या’ नेत्याचा सल्ला? कारण सांगितलं..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचं नाव समोर येत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागावी, असा सल्ला दिला आहे.

विशेष म्हणजे लॉरेन्स गँग सलमानलाही धमक्या देत आहे. काही महिन्यांपूर्वी सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात टोळीतील काही जणांना अटकही करण्यात आली होती.भाजप नेते हरनाथ सिंह यादव यांनी लिहिलं आहे की, “‘प्रिय सलमान खान, ज्या काळ्या हरणाची बिश्नोई समाज देवता म्हणून पूजा करतो, तुम्ही त्याची शिकार केली आणि ते शिजवून खाल्लं.

त्यामुळे बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, बिष्णोई समाजात दीर्घकाळापासून याबद्दल नाराजी आहे. माणूस चुका करतो. तुम्ही मोठे अभिनेते आहात, देशातील असंख्य लोक तुमच्यावर प्रेम करतात. माझा तुम्हाला सल्ला आहे की, तुम्ही बिश्नोई समाजाच्या भावनांचा आदर करा आणि तुमच्या चुकीबद्दल बिष्णोई समाजाची माफी मागावी.” असे म्हंटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार दाते यांनी पारनेरचे मुद्दे गाजवले!, विधानसभेत पोलिसांच्या शौर्याचा गौरव करत केली मोठी मागणी..

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली कायदा व सुव्यवस्थेची समस्या, अमली पदार्थांचे...

खुशखबर! राज्यात मेगा भरती: मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मोठी माहिती..

मुंबई । नगर सहयाद्री राज्यात 150 दिवसांच्या उद्दिष्टपूत कार्यक्रमानंतर राज्यात मेगा भरती होणार आहे....

नगर-पुणे प्रवास होणार दीड तासात; नवा रेल्वे मार्ग..

पुणे । नगर सहयाद्री:- बहुप्रतीक्षित पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्ग लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. याबाबत सविस्तर...

आमदार सत्यजित तांबे यांची मोठी मागणी; वकीलबांधवांसाठी ‘तो’ कायदा लागू करा

Satyajit Tambe: नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला....