spot_img
ब्रेकिंगएका अंदाजाने कुटुंब संपवलं!! 'धक्कादायक' घटनेनं गाव हळहलं

एका अंदाजाने कुटुंब संपवलं!! ‘धक्कादायक’ घटनेनं गाव हळहलं

spot_img

हिंगोली। नगर सहयाद्री
हिंगोली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आहे. डिग्रस शिवारामध्ये घडलेल्या घटनेत आई-वडिलांसह मुलाचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव असे मयत व्यक्तींचे नाव आहेत.

आकाश जाधव हे काल सायंकाळच्या सुमारास आपल्या आई-वडीलांना रुग्णालयात नेण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान, डिग्रस वाणी गावाच्या शिवारात असलेल्या अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळली. या अपघातामध्ये आकाश जाधव यांच्यासह त्यांच्या आई-वडीलांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त कुटुंबियांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असूनघटनेमुळे संपूर्ण वाणी गावावर शोककळा पसरली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा, झेडपी निवडणुकांचा ढोल वाजला

फेर प्रभाग रचना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सरकारला निर्देश मुंबई | नगर सह्याद्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला निवडणुकीचा प्लान!, युती होणार नाही, त्या..

Maharashtra politics: चार महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे कोर्टाने आदेश...

अर्बन बँक घोटाळा प्रकरण: पुन्हा महत्वाची अपडेट,आरोपींवर कारवाई करा! मुख्यमंत्र्यांनाकडे कोणी केली मागणी? पहा..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - नगर अर्बन (मल्टीस्टेट) को-ऑप. बँक (अहमदनगर) अहिल्यानगर ही नगर जिल्ह्यातील...

‘अहिल्यानगर मनपा आरोग्यात राज्यात पाचव्या क्रमांकावर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणाऱ्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय...