spot_img
देशभारत आणि इराण यांच्यात मोठा करार! व्यापारासाठी पाकची गरज संपणार? नवा मार्ग...

भारत आणि इराण यांच्यात मोठा करार! व्यापारासाठी पाकची गरज संपणार? नवा मार्ग मोकळा, वाचा सविस्तर

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम
भारत आणि इराण यांच्यात सोमवारी व्यापारासाठी म्हणत्वपुर्ण करार झाला आहे. नव्या करारामुळे भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी व्यापारासाठी नवा मार्ग मिळणार असून आता पाकिस्तानची गरज संपणार आहे.

भारत आणि इराण दोन दशकांपासून चाबहारवर काम करत आहेत. इराणमधील चाबहार येथील शहीद बेहेश्ती बंदरासाठी म्हणत्वपुर्ण करार झाला. करारासाठी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना भारतातून इराणला गेले होते. करारामध्ये 10 वर्षांसाठी बंदर करारात घेण्यात आले आहे.

पूर्वी भारतातून अफगाणिस्तानात कोणताही माल पाठवायचा असेल तर तो पाकिस्तानमधून जावा लागत होता. मात्र, दोन्ही देशांमधील सीमावादामुळे भारत पाकिस्तानशिवाय दुसरा पर्याय शोधत होता. आता माल पाठवण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे.

यामध्ये चाबहार बंदर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या बंदराच्या मदतीने भारत इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपशी थेट व्यापार करू शकतो. या बंदरामुळे व्यापारासाठी नवा मार्ग मिळणार असून आता पाकिस्तानची गरज संपणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

केडगाव हादरलं! महिलेवर सामूहिक अत्याचार; तीन ते चार जणांनी घेरलं अन्..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील एका परिसरात सामूहिक अत्याचार झाल्याचे वृत्त हाती आले आहे....

दोन झेडपी तर चार पंचायत समिती सदस्य वाढले; अनेक गावांचे गट बदलले, वाचा प्रारूप प्रभाग रचना..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार सोमवारी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत...

ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर ; क्रिकेटचाही समावेश, वाचा, कधी कुठली स्पर्धा?

Olympic schedule : बहुप्रतीक्षित ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर झाले असून ऑलिम्पिक 2028 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ...

पावसाने पुन्हा एकदा दणका दिला! ‘कमबॅक’ मुळे या’ भागात पुरजन्य स्थिती, अहिल्यानगरलाही इशारा..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची...