spot_img
मनोरंजनBigg Boss Marathi: संग्राम चौगुले अवघ्या १४ दिवसात 'बिग बॉस' च्या घराबाहेर,...

Bigg Boss Marathi: संग्राम चौगुले अवघ्या १४ दिवसात ‘बिग बॉस’ च्या घराबाहेर, कारण आलं समोर..

spot_img

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’ आता अंतिम टप्प्यात आहे, दोन आठवड्यापूर्वी आलेला संग्राम चौगुले अवघ्या 14 दिवसात घराबाहेर गेला आहे. संग्रामने दोन आठवड्यांपूर्वी घरात प्रवेश केला होता, परंतु कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला विश्रांती घेण्यासाठी घराबाहेर जावे लागले.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या संग्राम चौगुले बाहेर आल्यावर पहिली सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. यात संग्रामने लिहिलं की, “गंभीर दुखापतीमुळे मला बिग बॉस घरातून बाहेर जावं लागलं. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद! पुन्हा आपली भेट लवकर होईल. तुमच्या मिळालेल्या प्रेमामुळे मी लवकर बरा होईन. ” असे म्हटलं आहे.

त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच तो लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बिग बॉस’ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तो घरातील आपली नावाची पाटी घेऊन घराबाहेर पडतो. अनेक सदस्य त्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त करतात. मात्र सध्या अरबाजला वाचवण्यासाठी संग्रामला बाहेर काढल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Accident News: भीषण अपघात चार ठार! कुठे घडली घटना?

Accident News:  बीड जिल्ह्यातील बर्दापूर फाट्यावर लातूर-बीड महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला....

अहमदनगर महायुतीत नवा ट्विस्ट? नगरच्या जागेवर भाजप पदाधिकार्यांनी ठोकला दावा! बैठकीत महत्वाचा ठराव..,वाचा सविस्तर

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगरच्या जागेवरून महायुतीच्या गोट्यात सध्या तिढा निर्माण झाल्याचे चित्र समोर आले...

Ahmednagar Crime News: विहिरीत उडी घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या! घटनास्थळी दोन चिठ्ठ्या घावल्या…कुठे घडली घटना?

Ahmednagar Crime News: दोन्ही हाताला तसेच गळ्याला दोरी बांधून ८० फूट विहिरीतील पाण्यात एका...

Politics News: महाविकास आघाडीचा फॉर्मुला ठरला? काँग्रेस १०० जागांवर लढणार! राष्ट्रवादीला मिळणार ‘इतक्या’ जागा?

Politics News: लोकसभा निवडणुकीत राज्यात दणदणीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभेसाठी पुन्हा रणनीती आखण्यास...