spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: खळबळजनक! पोलिसांना मध्यस्थी भोवली! आरोपींकडून मारहाण; कुठे घडला प्रकार?

Ahmednagar Crime: खळबळजनक! पोलिसांना मध्यस्थी भोवली! आरोपींकडून मारहाण; कुठे घडला प्रकार?

spot_img

Ahmednagar Crime: कोपरगाव तहसील कार्यालयात शेजारी असलेल्या लॉकपगार्ड येथे आरोपी आपापसात भांडत करत असतांना त्यांचे भांडण सोडायला गेलेल्या पोलिसालाच दोन आरोपीनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडल्याने तालुक्यातील खळबळ उडाली आहे.

तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या आरोपी लॉकपगार्ड येथे ड्यूटी नेमलेली स. फौ. संदीपान गायकवाड, पोहेकों सगळगिळे पो. कॉ गुंजाळ हे कर्तव्यावर असताना येथे अरोपी बॅरेक नं. ३ मधील अरोपी किरण अर्जुन आजबे रा.झोडगे मळा, नागरदेवळे, भिंगार जि. अ.नगर, मयुर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड रा. गांधीनगर, कोपरगाव हे आरोपी दीपक आत्माराम निंबाळकर याला लॉकपमध्ये मारहाण करीत करी असल्याने फिर्यादी स. फी. यशवंत भिमराव पांडे हे त्याला बाहेर काढत असताना वरील आरोपी यांनी फीर्यादी व साक्षीदार करीत असलेल्याशासकीय कामात अडथळा निर्माण करून फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.

याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वरील आरोपीविरुद्ध गु. रजि. नं. ४२४/२०२४ भारतीय न्यायसहिंता २०२३ चे कलम, १२९, १३२,३५२,३५१(२) (३) प्रमाणे शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोस. इ संजय पवार करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...