spot_img
अहमदनगरहोय विवेक कोल्हे आमदार होणार! राजकीय वर्तुळात खळबळ?, कोणी केले विधान पहा..

होय विवेक कोल्हे आमदार होणार! राजकीय वर्तुळात खळबळ?, कोणी केले विधान पहा..

spot_img

कोपरगाव । नगर सहयाद्री:-
कोपरगावची बाजारपेठ फुलण्यासाठी व व्यावसायिकांना मदत होण्यासाठी विवेक कोल्हे हे आमदार होतील. विधान भवन परिसरात देखील आपल्या स्थानिक कलाकुसरीचे अहिंसा केंद्राचे स्टॉल लागून दर्जेदार प्रतिसाद मिळेल. हवकाधा या व्यवसायाशी निगडित कलेला न्याय मिळून महिलांना मोठी संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन काका कोयटे यांनी यांनी केले.

राष्ट्रीय हथकरघा दिनाचे औचित्य साधून समता हॉल येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोवटे, संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी काका कोयटे म्हणाले, होतकरू आणि धाडसी युवा चेहरा म्हणून विवेक कोल्हे यांनी जनतेच्या मनात घर केल्याने त्यांच्याकडे एक आश्वासक नेतृत्व म्हणून नागरिक पाहतात, व्यापारी, उद्योजक, राजकीय नेते, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांनी हेरलेला हा अभ्यासू नेता लवकरच विधानसभेत आपला आवाज बुलंद करेल, अशी अपेक्षा सर्वांना असल्याचे ग्रातून अधोरेखित होते. येवल्याची साडी पाच हजारांना आणि आपली दहा हजाराला असे झाले तर खरेदीवर परिणाम होईल त्यामुळे आपल्याला बाजारपेठेची प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. सुदैवाने आपल्याकडून समृध्दी महामार्ग गेला आहे त्याचा फायदा आपण घेऊ शकतो, असे कोमटे म्हणाले.

यावेळी शोभनाताई ठोळे, अरुणा लोहाडे, कल्याणी गंगवाल, मुंबई विणकर सेवा केंद्राचे मनीष पवईकर, राजेश ठोळे, जैन समाजाचे पंच अशोक पापडीवाल, अमित हे आपल्या कलेतून सुबकता लोहाडे, प्रितम गंगवाल, निर्माण करतात. अहिंसा प्रेमचंद गंगवाल, हातमाग संस्थेने केलेल्या प्रयत्नांचा कारागीर प्रियंका सुपेकरआदीसह महिला भगिनी आणि नागरिक उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Politics News: राष्ट्रवादीचे संपत बारस्कर आंदोलन छेडणार! कारण काय? वाचा सविस्तर

Ahmednagar Politics News; सावेडी उपनगर परिसरात बंधन लॉन ते राजवीर चौक ते भिस्तबाग महाल...

Ahmednagar Accident News: अहमदनगरमध्ये भीषण अपघात? तीन ठार; दोन गंभीर..

Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाता लुक्यातील पारगाव रस्त्यावर एक ते दीड तासाच्या अंतराने...

Pitru Paksha: पितृपक्षात श्राद्ध विधी करणे गरजेचा का आहे? महाभारताच्या १३ व्या अध्यायात नेमकं काय? जाणून घ्या

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात व्यक्तीने आपल्या पितरांच्या मोक्ष आणि समाधानासाठी श्राद्ध, तर्पण...

Ahmednagar Crime: खळबळजनक! पोलिसांना मध्यस्थी भोवली! आरोपींकडून मारहाण; कुठे घडला प्रकार?

Ahmednagar Crime: कोपरगाव तहसील कार्यालयात शेजारी असलेल्या लॉकपगार्ड येथे आरोपी आपापसात भांडत करत असतांना...