spot_img
अहमदनगरकुकडी कालव्यालाच्या आवर्तना बाबत सुजित झावरे पाटलांनी दिली महत्वाची अपडेट, वाचा सविस्तर

कुकडी कालव्यालाच्या आवर्तना बाबत सुजित झावरे पाटलांनी दिली महत्वाची अपडेट, वाचा सविस्तर

spot_img

अमर भालके। नगर सहयाद्री
कुकडी डावा कालव्याचे येत्या ३१ मे पासून आवर्तन सोडण्यात येणार आहे अशी माहिती कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुजित पाटील झावरे यांनी दिली आहे.

मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरीकांना पिण्यासाठी तसेच जनावरांच्या चारा पिकांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. शेतकरी वर्गाचे प्रश्न लक्षात घेता कुकडी कालवा समितीचे सदस्य सुजित पाटील झावरे यांनी पाणी प्रश्नाचा पाठपुरावा केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधुन कुकडी डाव्या कालव्याचे उन्हाळी हंगामाचे सन २०२४ चे आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची मागणी केली.

त्यांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे असे आदेश दिले असून 31 मे रोजी पाणी आपल्या तालुक्यातील येईल अशी माहिती कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुजित पाटील झावरे यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...