spot_img
महाराष्ट्रदुष्काळी महाराष्ट्राच्या पाण्यासाठी काम करणार; मुख्यमंत्री फडणवीस

दुष्काळी महाराष्ट्राच्या पाण्यासाठी काम करणार; मुख्यमंत्री फडणवीस

spot_img

पद्मश्री पोपटराव पवार यांनी केला सत्कार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
दुष्काळी महाराष्ट्राच्या पाण्यासाठी जास्त काम करणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी मेघदूत बंगल्यावर भेट घेऊन मुख्यमंत्री पदी नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन केले व सत्कार केला.

त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आपल्याला आगामी 5 वर्षात ग्रामविकास व दुष्काळी महाराष्ट्राच्या पाण्यासाठी जास्त काम करायचे आहे.

त्यासाठी आपल्या जलसंधारण व ग्रामविकास क्षेत्रातील अनुभव आम्हाला मदत वेळोवेळी निश्चितच उपयोगी पडेल. त्यासाठी आपणाकडून पूर्णवेळ सहकार्याची अपेक्षा ठेवतो असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....