spot_img
ब्रेकिंगपुढील चार दिवस 'अवकाळी'! कोणत्या भागात कधी पाऊस? हवामान विभागाने दिली 'अशी'...

पुढील चार दिवस ‘अवकाळी’! कोणत्या भागात कधी पाऊस? हवामान विभागाने दिली ‘अशी’ माहिती

spot_img

Weather Update: एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस असं वातावरण दिसून येतंय. अनेक शहरांमधील तापमान ४२ अंशापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता असून ५ एप्रिलपासून राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान असून राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभगाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यामध्ये तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर ५ ते ८ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त तापमान असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 एप्रिल दरम्यान आंध्र प्रदेश झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमाच्या काही भागामध्ये उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...