spot_img
ब्रेकिंगपुढील चार दिवस 'अवकाळी'! कोणत्या भागात कधी पाऊस? हवामान विभागाने दिली 'अशी'...

पुढील चार दिवस ‘अवकाळी’! कोणत्या भागात कधी पाऊस? हवामान विभागाने दिली ‘अशी’ माहिती

spot_img

Weather Update: एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस असं वातावरण दिसून येतंय. अनेक शहरांमधील तापमान ४२ अंशापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता असून ५ एप्रिलपासून राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान असून राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभगाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यामध्ये तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर ५ ते ८ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त तापमान असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 एप्रिल दरम्यान आंध्र प्रदेश झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमाच्या काही भागामध्ये उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...