spot_img
अहमदनगरमुलगी शाळेत गेली पण परतलीच नाही? पालकांची पोलीस ठाण्यात धाव, पुढे काय...

मुलगी शाळेत गेली पण परतलीच नाही? पालकांची पोलीस ठाण्यात धाव, पुढे काय घडलं…

spot_img

अहमदनगर | नगर सहयाद्री:-
शहरात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या घटनेते सातत्याने वाढ होत आहे. शाळेला जाते असे सांगून गेलीली अल्पवयीन मुलगी पुन्हा परतली नसल्याने पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्यादी दिली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

रेल्वे स्टेशन रस्ता परिसरात राहणार्‍या रिक्षा चालकाने गुरूवारी (26 सप्टेंबर) कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची अल्पवयीन मुलगी (वय 15) गुरूवारी सकाळी 11 वाजता शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली.

दरम्यान दुपारी एक पर्यंत ती शाळेतून घरी आली नसल्याने फिर्यादी यांनी तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला परंतू ती मिळून आली नाही. त्यांनी रात्री 11 वाजता कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे. पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...