spot_img
अहमदनगरPolitics News :..हीच तर विरोधकांची डोकेदुखी! भाजपचे नेते विश्वनाथ कोरडे काय म्हणाले?...

Politics News :..हीच तर विरोधकांची डोकेदुखी! भाजपचे नेते विश्वनाथ कोरडे काय म्हणाले? वाचा..

spot_img

Politics News: गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात वाटचाल करत असताना आलेला प्रशासकीय कामांतील अनुभव व पक्षीय नेतृत्वांच्या सहकार्यामुळे तालुक्यात संघटनात्मक पदाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील ( Parner Taluka) राजकीय, सामाजिक क्षेत्रात माझा वाढत असलेला प्रभाव विरोधकांची डोकेदुखी वाढवत असल्याचे मत महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे विद्यमान सदस्य विश्वनाथ कोरडे (Vishwanath Korde) यांनी रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी जामगाव व काळकूप येथील प्रत्येकी ३० लक्ष अशा एकूण ६० लक्ष रुपये प्रशासकीय किमत असलेल्या रस्ता कामांच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

पारनेर तालूक्यातील जामगाव येथील (शिंदे वस्ती) जामगाव ते पाडळी तर्फे कान्हूर तर काळकुप येथील जामगाव ते कदमवस्ती (काळकुप) या रस्ता कामांचे गट ब ३०५४ -२४१९ रस्ते व पूल दुरुस्ती या योजनेंतर्गत मंजूर असलेल्या रस्ता कामांच्या भूमिपूजन प्रसंगी भाजप नेते विश्वनाथ कोरडे बोलत होते.

यावेळी माजी सभापती काशिनाथ दाते भाजपा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी दुधाडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष विकासजी रोहकले, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबासाहेब खिलारी, बाळासाहेब माळी, युवा मोर्चा सर चिटणीस सोपान मुंजाळ, जामगावच्या सरपंच पुष्पा बाळासाहेब माळी, काळकुप गावचे उपसरपंच आनंदा भुजबळ, मा.सरपंच दिनकर सोबले, चेअरमन बाळासाहेब सोबले, ग्रामपंचायत सदस्य आप्पा मेहेर, प्रसाद मेहेर, समीर मांडरे, संजय शिंदे, दगडू खाडे, पांडुरंग शेठ हिलाळ, दिपक क्षीरसागर, मनोज शिंदे, जालिंदर खाडे यांसह जामगाव, काळकुप व परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...

गैरव्यवहाराची तक्रार: सरपंच पतीसह चार जणांवर जीवघेणा हल्ला, कुठे घडली घटना?

जामखेड । नगर सहयाद्री:- ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराची तक्रार केल्याचा राग मनात धरून तब्बल 9 ते...