spot_img
महाराष्ट्रAccident News: भीषण अपघात चार ठार! कुठे घडली घटना?

Accident News: भीषण अपघात चार ठार! कुठे घडली घटना?

spot_img

Accident News:  बीड जिल्ह्यातील बर्दापूर फाट्यावर लातूर-बीड महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगळपुर येथील तीन जण आणि एक अन्य व्यक्ती, एकूण चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये बाबूराव खलंगरे, आत्माराम बानापुरे, सौदागर कांबळे यांचासह एकाचा समावेश आहे.ही घटना रात्री २ वाजता मुसळधार पावसात घडली. चार जण स्विफ्ट कार (क्र. एमएच 24 एएस 6334) ने औरंगाबादकडे जात होते. अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गा जवळ कार आणि समोरून येणाऱ्या कंटेनर (क्र. एमएच 12 एमव्ही 7188) यांची जोरदार धडक झाली.

अपघातानंतर कारचा चुराडा झाला आणि चौघे जागीच मृत झाले आहे. बर्दापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...