spot_img
महाराष्ट्रAccident News: भीषण अपघात चार ठार! कुठे घडली घटना?

Accident News: भीषण अपघात चार ठार! कुठे घडली घटना?

spot_img

Accident News:  बीड जिल्ह्यातील बर्दापूर फाट्यावर लातूर-बीड महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगळपुर येथील तीन जण आणि एक अन्य व्यक्ती, एकूण चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये बाबूराव खलंगरे, आत्माराम बानापुरे, सौदागर कांबळे यांचासह एकाचा समावेश आहे.ही घटना रात्री २ वाजता मुसळधार पावसात घडली. चार जण स्विफ्ट कार (क्र. एमएच 24 एएस 6334) ने औरंगाबादकडे जात होते. अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गा जवळ कार आणि समोरून येणाऱ्या कंटेनर (क्र. एमएच 12 एमव्ही 7188) यांची जोरदार धडक झाली.

अपघातानंतर कारचा चुराडा झाला आणि चौघे जागीच मृत झाले आहे. बर्दापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...