spot_img
महाराष्ट्रस्मशानभूमीत धक्कादायक प्रकार, अंत्ययात्रेतील नातेवाईक पळाले, नेमकं काय घडलं?

स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार, अंत्ययात्रेतील नातेवाईक पळाले, नेमकं काय घडलं?

spot_img

Maharashtra News Today: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीत घडलेल्या प्रकारामुळे नातेवाईकांची धावपळ उडाली आणि ते मृतदेह सोडून पळ काढावा लागला. सदरची घटना जळगावच्या पारोळातालुक्यातील नगावात घडली आहे.

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नातेवाईकांची एकच धावपळ उडाली.

मधमाशांनी हल्ला केल्यानंतर, स्वतःचा बचाव करण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी झालेले शोकाकुल नातेवाईक मृतदेह सोडून पळाले. रस्त्यात अचानक मधमाशांचे पोळे उठले आणि त्यांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले, तर काही जण किरकोळ जखमी झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...