spot_img
महाराष्ट्रस्मशानभूमीत धक्कादायक प्रकार, अंत्ययात्रेतील नातेवाईक पळाले, नेमकं काय घडलं?

स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार, अंत्ययात्रेतील नातेवाईक पळाले, नेमकं काय घडलं?

spot_img

Maharashtra News Today: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीत घडलेल्या प्रकारामुळे नातेवाईकांची धावपळ उडाली आणि ते मृतदेह सोडून पळ काढावा लागला. सदरची घटना जळगावच्या पारोळातालुक्यातील नगावात घडली आहे.

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नातेवाईकांची एकच धावपळ उडाली.

मधमाशांनी हल्ला केल्यानंतर, स्वतःचा बचाव करण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी झालेले शोकाकुल नातेवाईक मृतदेह सोडून पळाले. रस्त्यात अचानक मधमाशांचे पोळे उठले आणि त्यांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले, तर काही जण किरकोळ जखमी झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना गुड न्यूज! जूनचा हप्ता जमा होणार? आदिती तटकरेंनी सांगितली तारीख

मुंबई। नगर सहयाद्री:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या...

राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र; राज्याचे लक्ष ‘विजयी मेळावा’ कडे

मुंबई । नगर सहयाद्री :- राज्यात त्रिभाषा सूत्राविरोधात निर्माण झालेल्या वातावरणानंतर आज मुंबईत वरळी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या ग्रहांनी दिशा बदलली, कुणाच्या कुंडलीत काय? पहा एका क्लिकवर..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य अलिकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा...

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...