spot_img
महाराष्ट्रस्मशानभूमीत धक्कादायक प्रकार, अंत्ययात्रेतील नातेवाईक पळाले, नेमकं काय घडलं?

स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार, अंत्ययात्रेतील नातेवाईक पळाले, नेमकं काय घडलं?

spot_img

Maharashtra News Today: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीत घडलेल्या प्रकारामुळे नातेवाईकांची धावपळ उडाली आणि ते मृतदेह सोडून पळ काढावा लागला. सदरची घटना जळगावच्या पारोळातालुक्यातील नगावात घडली आहे.

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नातेवाईकांची एकच धावपळ उडाली.

मधमाशांनी हल्ला केल्यानंतर, स्वतःचा बचाव करण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी झालेले शोकाकुल नातेवाईक मृतदेह सोडून पळाले. रस्त्यात अचानक मधमाशांचे पोळे उठले आणि त्यांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले, तर काही जण किरकोळ जखमी झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात मुंबई | नगर सह्याद्री प्रभाग रचना, इतर...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...