spot_img
महाराष्ट्रस्मशानभूमीत धक्कादायक प्रकार, अंत्ययात्रेतील नातेवाईक पळाले, नेमकं काय घडलं?

स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार, अंत्ययात्रेतील नातेवाईक पळाले, नेमकं काय घडलं?

spot_img

Maharashtra News Today: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीत घडलेल्या प्रकारामुळे नातेवाईकांची धावपळ उडाली आणि ते मृतदेह सोडून पळ काढावा लागला. सदरची घटना जळगावच्या पारोळातालुक्यातील नगावात घडली आहे.

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नातेवाईकांची एकच धावपळ उडाली.

मधमाशांनी हल्ला केल्यानंतर, स्वतःचा बचाव करण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी झालेले शोकाकुल नातेवाईक मृतदेह सोडून पळाले. रस्त्यात अचानक मधमाशांचे पोळे उठले आणि त्यांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले, तर काही जण किरकोळ जखमी झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जी. एस. महानगर बँक निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार, मोठी माहिती समोर..

पारनेर | नगर सह्याद्री जी एस महानगर बँकेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी मतदारांची नवीन...

मनपाचे 1680 कोटींचे बजेट मंजूर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेचा सन 2024-2025 चा सुधारीत व सन 2025-2026 चा मूळ...

स्मशानभूमी परिसरात थाटला ‘ऑक्सिजन पार्क‌‌‌’; नगर जिल्ह्यातील ‘या’ गावाची चर्चा!

वृक्षप्रेमी रसाळ बंधु यांचे कार्य कौतुकास्पद: आमदार काशिनाथ दाते पारनेर । नगर सहयाद्री:- निसर्गाच्या सान्निध्यात वृक्ष...

भैय्या! सुरुवात करतोय, आशीर्वाद असू द्या; किरण काळे पुन्हा शिवसेना मजबूत करणार

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- शिवसेनेचे दिवंगत नेते माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांनी आयरनजर शहरांमध्ये...