spot_img
महाराष्ट्रनराधम इक्बालच्या कृर्त्याला रबिनाने लावला ब्रेक; शारीरिक संबंध ठेवताना..

नराधम इक्बालच्या कृर्त्याला रबिनाने लावला ब्रेक; शारीरिक संबंध ठेवताना..

spot_img

Crime News: शेजारचा तरूण वारंवार ब्लॅकमेल करत होता. ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवत होता. याच त्रासाला कंटाळून शारीरिक संबंध ठेवत असताना महिलेनं तरूणाचा गळा आवळला. ज्यात तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच रविवारी महिलेला अटक करण्यात आली आहे.

बरेलीच्या भोजीपुरा पोलीस ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेजारच्या एका तरूणान विवाहितेला ब्लॅकमेल केलं. नंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. याच त्रासाला कंटाळून महिलेनं शारीरिक संबंध ठेवत असताना तरूणाचा गळा आवळून हत्या केली आहे. ३० जानेवारीलासमासपूर गावात इक्बाल (वय वर्ष ३२) याचा मृतदेह सापडला होता.

या प्रकरणी इक्बालच्या पत्नीनं महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरची धक्कादायक घटना यूपीच्या बरेलीमध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपी रबिनाला ताब्यात घेतलं आहे. तिने इक्बालच्या हत्येची कबुली दिली. रबिनानं सांगितले की, इक्बाल आणि रबिना या दोघांमध्ये दररोज फोनवर बोलणं व्हायचं. त्यानं कॉल रेकॉर्ड केले आणि कॉल रेकॉर्डच्या नावाखाली बऱ्याचदा ब्लॅकमेल केलं.

इक्बालनं ब्लॅकमेल करून अनेकदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते.इक्बालच्या याच कृत्याला कंटाळून रबिनानं शारीरिक संबंध ठेवत असताना गळा आवळून त्याची हत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर इक्बालच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी रबिनाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपी रबिनाला अटक केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये शरद पवार गटाला धक्का, बड्या नेत्यानं दिला राजीनामा, महापालिका निवडणुकीपूर्वी..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी...

आजचे राशी भविष्य! स्वामींच्या आशीर्वादाने ‘या’ राशींना गोड बातमी मिळणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आपले मत मांडण्यास कचरु नका. तुमचा आत्मविश्वास ढळू...

“स्थानिकांकडूनच खरेदी करा; हाच खरा स्वदेशी आणि हिंदुत्वाचा उत्सव” : नगरसेवक योगीराज गाडे

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : दिवाळीचा सण जवळ आला असताना, नागरिकांनी स्वदेशी आणि स्थानिकांना प्राधान्य...

दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्या बसला भीषण आग, २० जणांचा होपळून मृत्यू, 16 जण…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मंगळवारी दुपारी भरधाव एसी बसला अचानक भीषण...