spot_img
अहमदनगरआता पुढील पाच दिवस पावसाचे; काय आहे हवामान खात्याचा इशारा...

आता पुढील पाच दिवस पावसाचे; काय आहे हवामान खात्याचा इशारा…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर जिल्ह्यात आषाढ सरींनी सर्वदूर हजेरी लावली. सोमवारी, मंगळवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्याच्या पावसाच्या सरासरीत कमालीची वाढ झाला असून आजमितीला ४८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान हवामान खात्याने पुन्हा पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे.

जून महिन्यांच्या पहिल्या दिवसापासून यंदा जामखेड, कर्जत, पाथर्डी, पारनेर, नगर, श्रीगोंदे यासह दक्षिण जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. तर उत्तरेतील अनेक तालुयात पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा परिणाम खरीप हंगामाच्या पेरण्यावर होताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या १५ ते २० दिवसांच्या खंडानंतर सोमवारपासून नगर शहर आणि दक्षिण जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मंगळवारी हवामान खात्याने पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...