spot_img
अहमदनगरआमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

spot_img

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ व गुणे आयुर्वेद महाविद्यालय यांच्यावतीने आरती
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
आमदार संग्राम जगताप यांचेकडे विकासाचे व्हिजन असल्याने त्यांचे मंत्रिपद निश्चित असल्याचे मत ज्ञानेश्वर रासकर यांनी व्यक्त केले.

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ व वे गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल यांच्या वतीने आरती करण्यात आली. यावेळी संचालक ज्ञानेश्वर रासकर, सचिव डॉ विजय भंडारी, वैशाली ससे, प्राचार्य लोंढे, उपप्राचार्य सुरज ठाकूर ,आर एम ओ समीर होळकर, प्रतिभा भारदे, आदींसह डॉक्टर, अध्यापक, विद्यार्थीं आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संचालक ज्ञानेश्वर रासकर म्हणाले कि सलग तीन वर्ष आमदार संग्राम जगताप हे निवडून आले आहेत त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे मंत्रिपद हे निश्चित आहे .आमदार जगताप यांचेकडे विकासाचे व्हिजन असल्यामुळेच जनतेने त्यांना भरभरून मतांनी विजयी केले आहे . आमदार जगताप यांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले तर संपूर्ण जिल्यात विकासाची गंगा सुरु राहील असे रासकर यांनी सांगितले यामुळेच आज आम्ही ;श्री विशाल गणेश मंदिर येथे आरती केली. तसेच यावेळी सचिव डॉ विजय भंडारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; मुलासमोरच पत्नीची हत्या! कारण आलं उजेडात..

पुणे । नगर सहयाद्री पुण्याच्या खराडी भागातील एक धक्कादाक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना...

गँगस्टर छोटा राजनचा साथीदारस बेड्या; ‘असा’ अडकला जाळ्यात

मुंबई ।नगर सहयाद्री:- गँगस्टर छोटा राजनचा जवळचा साथीदार कुख्यात गुंड डीके रावला अटक करण्यात...

श्रीरामपुरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; तीन महिन्यात तीन गोळीबार!

श्रीरामपुर । नगर सहयाद्री:- निवृत्ती नंतर सुखी, सुरक्षित राहण्यासाठी नावलौकिक असलेल्या श्रीरामपूर शहरात काय...

सैफवरील हल्ला संशयास्पद! मंत्री नितेश राणेंची शंका; अजितदादा काय म्हणाले?

पुणे नगर सहयाद्री:- अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्या झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती....