spot_img
अहमदनगरकुकडी डाव्या कालव्याला सोडले पाणी; वीज पुरवठा बंदमुळे पिके जळू लागली...

कुकडी डाव्या कालव्याला सोडले पाणी; वीज पुरवठा बंदमुळे पिके जळू लागली…

spot_img

राळेगण थेरपाळ / नगर सह्याद्री
कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी असूनही उन्हाळ्यामुळे पिके जळू लागली आहेत.

सध्या कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कुकडी डावा कालवा शेजारील संपूर्ण वीज रोहित्रांचा विद्युत पुरवठा हा बंद करण्यात आला आहे. कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने, वीज पुरवठा बंद केल्याने पिके जळू लागली आहेत. पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.

कॅनॉल उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. जिल्हाधिकारी यांचा आदेश असल्याने चार तारखेपर्यंत विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता वाडेगव्हाण यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अखेर नराधमाला जन्मठेप; अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार!

जामखेड । नगर सहयाद्री:- १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी...

माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात?; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, आदेशाची प्रत..

Maharashtra Politics News: सुनील केदार यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली होती....

धक्कादायक! दिराने वहिनीला संपवल! दारुच्या नशेत असं काय घडलं..

Maharashtra Crime: मावस दिराने दारूच्या नशेत वहिनीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....

भीषण! वाळूचा टिप्परने घेतला पाच जणांचा जीव; कुठे घडली घटना?

Maharashtra Crime : पुलाच्या कामावर गेलेल्या 5 मजुरांचा वाळूच्या ढिगार्‍यात दबून मृत्यू झाला आहे....