spot_img
अहमदनगरकुकडी डाव्या कालव्याला सोडले पाणी; वीज पुरवठा बंदमुळे पिके जळू लागली...

कुकडी डाव्या कालव्याला सोडले पाणी; वीज पुरवठा बंदमुळे पिके जळू लागली…

spot_img

राळेगण थेरपाळ / नगर सह्याद्री
कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी असूनही उन्हाळ्यामुळे पिके जळू लागली आहेत.

सध्या कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कुकडी डावा कालवा शेजारील संपूर्ण वीज रोहित्रांचा विद्युत पुरवठा हा बंद करण्यात आला आहे. कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने, वीज पुरवठा बंद केल्याने पिके जळू लागली आहेत. पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.

कॅनॉल उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. जिल्हाधिकारी यांचा आदेश असल्याने चार तारखेपर्यंत विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता वाडेगव्हाण यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणाचा GR फाडला, OBC नेते आक्रमक, आता राज्यव्यापी आंदोलन

पुणे / नगर सह्याद्री - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर...

संयमाने परिस्थिती हाताळत, अभूतपूर्व पेचातून मार्ग काढत कसोटीस उतरलेले संयमी नेतृत्व विखे पाटील खरेखुरे वास्तववादी संकटमोचक!

सारिपाट / शिवाजी शिर्के काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील उपोषणात गिरीष...

मावा अड्ड्यावर छापा; एलसीबीची मोठी कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत मावा अड्डयावर छापा...

जादा परताव्याचे आमिष; १.६० कोटींची फसवणूक, १५ आरोपी, पोलिसांनी केले असे…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये इनफिनाईट बिकन इंडिया प्रा. लि. आणि ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि....