spot_img
अहमदनगरकुकडी डाव्या कालव्याला सोडले पाणी; वीज पुरवठा बंदमुळे पिके जळू लागली...

कुकडी डाव्या कालव्याला सोडले पाणी; वीज पुरवठा बंदमुळे पिके जळू लागली…

spot_img

राळेगण थेरपाळ / नगर सह्याद्री
कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी असूनही उन्हाळ्यामुळे पिके जळू लागली आहेत.

सध्या कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कुकडी डावा कालवा शेजारील संपूर्ण वीज रोहित्रांचा विद्युत पुरवठा हा बंद करण्यात आला आहे. कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने, वीज पुरवठा बंद केल्याने पिके जळू लागली आहेत. पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.

कॅनॉल उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. जिल्हाधिकारी यांचा आदेश असल्याने चार तारखेपर्यंत विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता वाडेगव्हाण यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी खासदाराच्या PA ची भररस्त्यात हत्या, तलवारीने पाडले तुकडे

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पंजाबच्या लुधियानामधून एक हादरवाणारी बातमी समोर आली आहे. मध्यरात्री...

आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ हिंदुत्वावादी संघटनांचा रविवारी मेळावा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्वाची...

‘कोठला परिसरात डेंग्यू मुक्त अभियान’; आयुक्त डांगे यांनी साधला नागरिकांशी संवाद..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानाच्या तिसर्‍या आठवड्यात कोठला परिसरात...

तयारीला लागा! भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी पदाधिकार्‍यांना आवाहन; महापालिकेवर…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकार्‍यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त करत शहर...