spot_img
अहमदनगरकुकडी डाव्या कालव्याला सोडले पाणी; वीज पुरवठा बंदमुळे पिके जळू लागली...

कुकडी डाव्या कालव्याला सोडले पाणी; वीज पुरवठा बंदमुळे पिके जळू लागली…

spot_img

राळेगण थेरपाळ / नगर सह्याद्री
कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी असूनही उन्हाळ्यामुळे पिके जळू लागली आहेत.

सध्या कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कुकडी डावा कालवा शेजारील संपूर्ण वीज रोहित्रांचा विद्युत पुरवठा हा बंद करण्यात आला आहे. कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने, वीज पुरवठा बंद केल्याने पिके जळू लागली आहेत. पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.

कॅनॉल उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. जिल्हाधिकारी यांचा आदेश असल्याने चार तारखेपर्यंत विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता वाडेगव्हाण यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खळबळजनक! पेरूच्या बागेत आढळला युवकाचा मृतदेह, नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री साकुरी शिवारात मंगळवारी सकाळी राहाता येथील युवकाचा पेरूच्या बागेच्या शेडमध्ये मृतदेह...

‘मोंथा’ चक्रीवादळ महाराष्ट्राला देणार तडाखा! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

मुंबई | नगर सहयाद्री राज्यात ‘ऑक्टोबर हिट’मुळे तापमान वाढले असताना आता हवामानात अचानक बदल होण्याची...

आजचे राशी भविष्य! आज ‘या’ राशींना आश्चर्याचा सुखद धक्का बसणार, वाचा, तुमचे राशी भविष्य!

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्यपैश्याची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते...

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...