spot_img
अहमदनगरदोन शाळकरी मुलींचे अपहरण; घडलं असं काही..

दोन शाळकरी मुलींचे अपहरण; घडलं असं काही..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील एका होस्टेल मध्ये शिकणाऱ्या दोन 14 वषय अल्पवयीन मुलींना अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात शुक्रवार (दि.17) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका होस्टेलमध्ये 14 वषय दोन अल्पवयीन मुली शिक्षण घेत होत्या. त्यापैकी एका मुलीचे पालक भेटण्यासाठी होस्टेल येथे आली होती. दरम्यान, दोन्ही मुलींनी पालकांना भूक लागली असल्याचे सांगितले. पालक त्यांना गेटच्या बाहेर उभे करून खायला आणायला गेली.

परत आले असता दोन्ही मुली मिळून आल्या नाही. दोघी मुलींचा आजुबाजुच्या परिसरात नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु कोठेही मिळुन आल्या नाही. मुलींचा पालकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणीला, वाचा अपडेट

मुंबई । नगर सहयाद्री शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील मालकी हक्काच्या वादावर आज (बुधवार)पासून...

शेतमजुराचा मुलगा क्लासवन अधिकारी!; दीपक विधातेची ‘एसीएफ’ पदावर निवड

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- कर्जत तालुक्यातील छोट्या चापडगाव या गावातून उगवलेली प्रेरणादायी कहाणी सध्या...

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...