spot_img
अहमदनगरदोन शाळकरी मुलींचे अपहरण; घडलं असं काही..

दोन शाळकरी मुलींचे अपहरण; घडलं असं काही..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील एका होस्टेल मध्ये शिकणाऱ्या दोन 14 वषय अल्पवयीन मुलींना अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात शुक्रवार (दि.17) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका होस्टेलमध्ये 14 वषय दोन अल्पवयीन मुली शिक्षण घेत होत्या. त्यापैकी एका मुलीचे पालक भेटण्यासाठी होस्टेल येथे आली होती. दरम्यान, दोन्ही मुलींनी पालकांना भूक लागली असल्याचे सांगितले. पालक त्यांना गेटच्या बाहेर उभे करून खायला आणायला गेली.

परत आले असता दोन्ही मुली मिळून आल्या नाही. दोघी मुलींचा आजुबाजुच्या परिसरात नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु कोठेही मिळुन आल्या नाही. मुलींचा पालकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...