spot_img
अहमदनगरदोन शाळकरी मुलींचे अपहरण; घडलं असं काही..

दोन शाळकरी मुलींचे अपहरण; घडलं असं काही..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील एका होस्टेल मध्ये शिकणाऱ्या दोन 14 वषय अल्पवयीन मुलींना अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात शुक्रवार (दि.17) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका होस्टेलमध्ये 14 वषय दोन अल्पवयीन मुली शिक्षण घेत होत्या. त्यापैकी एका मुलीचे पालक भेटण्यासाठी होस्टेल येथे आली होती. दरम्यान, दोन्ही मुलींनी पालकांना भूक लागली असल्याचे सांगितले. पालक त्यांना गेटच्या बाहेर उभे करून खायला आणायला गेली.

परत आले असता दोन्ही मुली मिळून आल्या नाही. दोघी मुलींचा आजुबाजुच्या परिसरात नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु कोठेही मिळुन आल्या नाही. मुलींचा पालकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...