spot_img
ब्रेकिंगभारताचा ‘हवाई हल्ला’! दोन मोठे दहशतवादी ठार, समोर आली मोठी माहिती...

भारताचा ‘हवाई हल्ला’! दोन मोठे दहशतवादी ठार, समोर आली मोठी माहिती…

spot_img

Operation Sindoor: भारताने बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. ही कारवाई ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आली. विशेष म्हणजे भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांनी संयुक्तपणे यात भाग घेतला. दरम्यान , या प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत दोन मोठे दहशहतवादी ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत लष्कर – ए-तैयब्बाचे दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात मुरीदके येथील मरकज तैयबावरील हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा एचव्हीटी (हाय व्हॅल्यू टेररिस्ट) अब्दुल मलिक आणि मुदस्सीर मारले गेले आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जोरदार हल्ले करण्यात आले आहेत . या हल्ल्यात दहशतवाद्यांचे ९ तळ उद्धवस्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत भारतीय सैन्य , नौदल आणि हवाई दलाचने संयुक्तपणे कारवाई केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...