spot_img
ब्रेकिंगरेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी; धान्याऐवजी मिळणार पैसे? जाणून घ्या सविस्तर

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी; धान्याऐवजी मिळणार पैसे? जाणून घ्या सविस्तर

spot_img

Ration Card: केंद्र सरकारने नागरिकांना कमीत कमी किंमतीत अन्नधान्य मिळावे, यासाठी रेशन कार्ड दिले आहे. रेशन कार्डवर तुम्हाला कमी किंमतीत अन्नधान्य दिले जाते. यामुळे नागरिकांना चांगला फायदा होतो. केंद्र सरकारच्या या योजनेतून गहू, तांदूळ, तेल अशा जीवनावश्यक वस्तू कमी किंमतीत दिल्या जातात. या योजनेत आता महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजी नगर, अमरावती, वर्धा जिल्ह्यातीस एपीएल म्हणजे केशरी रेशनधारकांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याच्या योजनेस मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या भागातील शेतकऱ्यांना रोख रक्कम मिळणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या योजनेची सुरुवात जानेवारी २०२३ पासून सुरु झाली आहे. या योजनेत सुरुवातीला लाभार्थ्यांना दरमहा १५० रुपये दिले जायचे. त्यानंतर २० जून २०२४ पासून १७० रुपये दर महिन्याला दिले जातात.

या योजनेचा लाभ छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील विपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्या विपत्तीग्रस्त शेतकऱ्यांनाच रक्कम दिली जाणार आहे.ही रक्कम थेट डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात दर महिन्याला जमा केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही स्थानिक स्वस्त रेशन दुकानाता जाऊन अर्ज करु शकतात.या योजनेत अर्ज करण्यासाठी बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत आवश्यक आहे. त्याचसोबत रेशनकार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची प्रत लागणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...