spot_img
ब्रेकिंग..'तो' शब्द पाळला!! मतांसाठी नव्हे तर हितासाठी जागणारे सरकार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

..’तो’ शब्द पाळला!! मतांसाठी नव्हे तर हितासाठी जागणारे सरकार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री-
मराठा आरक्षणाच्या’महामोर्चा’ ला यश आले आहे. लाखो मराठा बांधवांसह निघालेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. मतांसाठी नाही तर हितासाठी जागणारे सर्व सामन्याचे सरकार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचा व मराठ्यांच्या वेदना माहित असल्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराजाजी शपत घेतली होती. त्यामुळे दिलेला शब्द पाळला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य करत जीआर सुद्धा जारी केला. त्यामळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडले. यावेळी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा पार पडली. यावेळी मंत्री गिरीश महाजन, दीपक केसरकर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ उपिस्थत होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सकल मराठा समाज्याच्या एकजुटीचाआज विजय झाला आहे. आणासाहेब पाटील यांच्या कर्मे भूमीत हा इतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, मतांसाठी नाही तर हितासाठी जागणारे सर्व सामन्याचे सरकार आहे. आदोलनाची शिस्त, मराठ्याची एकजूट आणि संगर्ष योद्धा मनोज जराजे पाटील यांचे अभिनंन करतो.

मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मला शेतकऱ्याच्या व मराठ्यांच्या वेदना माहित होत्या. त्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराजाजी शपत घेतली होती. अनेक मराठा समाज्याचे नेते होते, त्यांना समाजाला न्याय देता आला नाही. राजकीय पाश्ववभूमी नसलेल्या मनोज जराजे पाटील यांच्या मागे जनता उभी राहिली यांचा गर्व आहे.

कुणबी प्रमाण पत्राबाबत शिबीर, टिकणारे आरक्षण, ओबोसी प्रमाणे सवलती, सारथी योजना, अण्णासाहेब महामंडळ योजना, व बलिदान देणाऱ्याना योग्य ती मदत आणि दाखल गुन्हे मागे घेतले जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...