spot_img
ब्रेकिंग..'तो' शब्द पाळला!! मतांसाठी नव्हे तर हितासाठी जागणारे सरकार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

..’तो’ शब्द पाळला!! मतांसाठी नव्हे तर हितासाठी जागणारे सरकार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री-
मराठा आरक्षणाच्या’महामोर्चा’ ला यश आले आहे. लाखो मराठा बांधवांसह निघालेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. मतांसाठी नाही तर हितासाठी जागणारे सर्व सामन्याचे सरकार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचा व मराठ्यांच्या वेदना माहित असल्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराजाजी शपत घेतली होती. त्यामुळे दिलेला शब्द पाळला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य करत जीआर सुद्धा जारी केला. त्यामळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडले. यावेळी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा पार पडली. यावेळी मंत्री गिरीश महाजन, दीपक केसरकर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ उपिस्थत होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सकल मराठा समाज्याच्या एकजुटीचाआज विजय झाला आहे. आणासाहेब पाटील यांच्या कर्मे भूमीत हा इतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, मतांसाठी नाही तर हितासाठी जागणारे सर्व सामन्याचे सरकार आहे. आदोलनाची शिस्त, मराठ्याची एकजूट आणि संगर्ष योद्धा मनोज जराजे पाटील यांचे अभिनंन करतो.

मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मला शेतकऱ्याच्या व मराठ्यांच्या वेदना माहित होत्या. त्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराजाजी शपत घेतली होती. अनेक मराठा समाज्याचे नेते होते, त्यांना समाजाला न्याय देता आला नाही. राजकीय पाश्ववभूमी नसलेल्या मनोज जराजे पाटील यांच्या मागे जनता उभी राहिली यांचा गर्व आहे.

कुणबी प्रमाण पत्राबाबत शिबीर, टिकणारे आरक्षण, ओबोसी प्रमाणे सवलती, सारथी योजना, अण्णासाहेब महामंडळ योजना, व बलिदान देणाऱ्याना योग्य ती मदत आणि दाखल गुन्हे मागे घेतले जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...