spot_img
ब्रेकिंगविध्यार्थ्यांसाठी गोड बातमी! शाळेचा वेळेत बदल होणार, सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

विध्यार्थ्यांसाठी गोड बातमी! शाळेचा वेळेत बदल होणार, सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
राज्यात अनेक वर्षांपासून शाळेची वेळ ठरलेली आहे. परंतु आता ही परंपरा तोडली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा केली आहे. शाळांची वेळ बदलली असल्यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळणार आहे.

राज्यापाल रमेश बैस यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना केली होती. राज्यामध्ये प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात. तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरतात. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय 12 वर्षांच्या पुढे तर प्राथमिक शाळांमधील मुलांचे वय 3 ते 10 वर्ष असते.

त्यामुळे प्राथमिक शाळा दुपारी हव्यात आणि माध्यमिक शाळा सकाळी हव्यात, अशी सूचना शिक्षणतज्ज्ञांकडून येत होत्या. त्यामळे शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा बँकेचा अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील बिनविरोध

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या अध्यक्षपदावर माजी आमदार चंद्रशेखर घुले...

बारामतीच्या करामती! उमेदवारच्या घरासमोरच भानामती; नारळ, लिंबु आणि बाहुली..

Politics News : सध्या राज्यात नगरपरीषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला वेग आला आहे....

शहरात बिबट्या! कापड दुकानासमोरच मांडला ठिय्या; नागरिकांनी ठोकली धूम! , कुठे घडला प्रकार?

संगमनेर । नगर सहयाद्री:- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...

मंत्री उदय सामंत ठोकणार शिंदे सेनेला रामराम?; ‘बड्या’ नेत्याचा दावा सत्यात उतरणार का?

Politics News: शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीवरून मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या...