spot_img
ब्रेकिंगराज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांना झोडपणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांना झोडपणार

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याने पुढील 3-4 दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भ या भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता माहितीनुसार हवामान खात्याने वर्तविला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटकांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय हवामान खात्याने काही भागांमध्ये यलो आणि ऑरेज अलर्ट जारी केला आहे.

मान्सूनने दिल्लीत प्रवेश केल्यामुळे दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला असून, रस्त्यांना पाणी साचले आहे. मान्सून आता राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, आणि जम्मू काश्मीरकडे सरकत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...

आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, नेमकं प्रकरण काय पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर...

धक्कादायक ! डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा PM रिपोर्ट आला पण…’या’ प्रश्नांचं गूढ अद्याप कायम

सातारा / नगर सह्याद्री - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा...

बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम; पारनेरचे भूमिपुत्र आंदोलनात दाखल

पारनेर / नगर सह्याद्री - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी...