spot_img
ब्रेकिंगराज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांना झोडपणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांना झोडपणार

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याने पुढील 3-4 दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भ या भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता माहितीनुसार हवामान खात्याने वर्तविला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटकांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय हवामान खात्याने काही भागांमध्ये यलो आणि ऑरेज अलर्ट जारी केला आहे.

मान्सूनने दिल्लीत प्रवेश केल्यामुळे दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला असून, रस्त्यांना पाणी साचले आहे. मान्सून आता राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, आणि जम्मू काश्मीरकडे सरकत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...