spot_img
मनोरंजनऐश्वर्या-अभिषेक बच्चनमध्ये बिनसले? चित्रपट सृष्टीत विविध चर्चाना उधाण

ऐश्वर्या-अभिषेक बच्चनमध्ये बिनसले? चित्रपट सृष्टीत विविध चर्चाना उधाण

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कपल नेहमीच त्यांच्या चाहत्यांचं आवडतं आहे. सोशल मीडियावर ही जोडी नेहमी चर्चेत असते. आता ही जोडी आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या दोघांत बिनसल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. नेहमी प्रत्येक गोष्टीवर रिऍट होणारी ही जोडी यावेळी मात्र काही न बोलताना दिसली. याचदरम्यान ऐश्वर्याने शेअर केलेल्या पोस्टने तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तिच्या पोस्टमुळे या दोघांत दुरावा आल्याचं बोललं जात आहे. नुकतंच ऐश्वर्या रायचे वडिल कृष्णराय यांच्या जयंतीनिमीत्त तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. ज्यामध्ये एका फोटोत आराध्या आणि तिचे वडील दिसत आहेत. दुसर्‍या फोटोच ऐश्वर्या तिच्या वडिलांसोबत दिसत आहे. तिसर्‍या फोटोत ऐश्वर्या तिची आई लेक आराध्यासोबत दिसत आहे.

या फोटोच्या पाठीमागे तिच्या वडिलांच्या फोटोची फ्रेम दिसत आहे. हे फोटो ऐशने तिच्या सोशल मीडियावर शेअर करताने ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, की ’लव्ह यू ऑलवेज, डिअरेस्ट डिअर डॅडी-अज्जा. मोस्ट लव्हिंग, काळजी घेणारा, स्ट्रॉन्ग तुमच्यासारखा कोणीच नाही. तुमच्या स्मरणार्थ प्रार्थना. आम्हाला तुमची खूप आठवण येते.

मात्र ऐशने अभिषेकसोबतचा एकही फोटो शेअर केला नाही. त्यामुळे या दोघांमध्ये दुरावा आल्याचं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...