spot_img
अहमदनगरनगर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने सोडली साथ, आता तिरंगी...

नगर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ, आता तिरंगी लढत होणार?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
देशभरात लोकसभा निवडणुकीचा महाकुंभ सजला आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या 19 एप्रिलला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे ३ दिवस बाकी आहेत. एकीकडे निवडणुकीचं मैदान तापलेले असतांनाचा दुसरीकडे नगर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय मानल जातं असणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाचा आणि राज्य महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अकोल्यामधील कृषी नगर भागातील आंबेडकरांच्या यवशंत भवन निवासस्थानी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत १७ एप्रिल रोजी पक्ष प्रवेश केला.

उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसची साथ सोडल्यामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघात उडचणी वाढण्याची शक्यता असूनत्यांना वंचितकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असून मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...