spot_img
अहमदनगरजय-वीरूसारख्या जिवलग मित्रांनी टोकाचं पाऊल उचल! दोघांनीही केली आत्महत्या, शहरात खळबळ, कारण...

जय-वीरूसारख्या जिवलग मित्रांनी टोकाचं पाऊल उचल! दोघांनीही केली आत्महत्या, शहरात खळबळ, कारण काय?

spot_img

Crime News : सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात दोन जिवलग मित्रांनी टोकाचं पाऊल उचलत जीवनयात्रा संपवलीय. एका मित्राने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या मित्रानं टोकाचे पाऊल उचल्याची माहिती आहे. आपल्या मित्राचं अचानक असं आयुष्यातून निघून जाणं दुसऱ्या मित्राला सहन झालं नाही. या दुःखातून दुसऱ्या मित्राने हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, वांगी गावातील गोरख भोई आणि सुरेश भोई असे आत्महत्या केलेल्या दोन मित्रांची नावे आहे. गोरख भोई यांनी शुक्रवारी रात्री आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. शनिवारी गोरख भोई याचा अंत्यविधी सुरू असताना सुरेश भोईला हे दुःख सहन न झाल्याने तिथून निघून गेला. त्यांनतर सुरेश याने एकांतात शेतात जाऊन झाडाला दोर लटकून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती.

दक्षिण सोलापुरातील मंद्रूप पोलीस ठाण्यात या दोन्ही आत्महत्याची स्वतंत्रपणे नोंद करण्यात आली आहे. गोरख आणि सुरेश या दोघांनीही आत्महत्या का केली? याचा तपास सध्या पोलीस करतायत. मात्र या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली असून दोन्हीं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...

उपमुख्यमंत्री अजित दादांच्या शिलेदारांनी फोन फिरवला; मोठा प्रश्न सुटला? नागरिकांनी मानले आभार? शहरात कुणाच्या नावाची चर्चा…

Politics News : कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे...