spot_img
देशसावधान! पुन्हा असमानी संकट, हवामान खात्याचा नेमका अंदाज काय? पहा..

सावधान! पुन्हा असमानी संकट, हवामान खात्याचा नेमका अंदाज काय? पहा..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला पुढच्या ४८ तासांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज नक्की घ्या. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाची जोरदार एन्ट्री होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याचा माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. अशातच येत्या २६ मार्च रोजी वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

परिणामी हवामानात मोठा बदल होऊन येत्या ४८ तासांत वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होऊ शकते, असं हवामान खात्याने सांगितलं असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...