spot_img
देशसावधान! पुन्हा असमानी संकट, हवामान खात्याचा नेमका अंदाज काय? पहा..

सावधान! पुन्हा असमानी संकट, हवामान खात्याचा नेमका अंदाज काय? पहा..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला पुढच्या ४८ तासांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज नक्की घ्या. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाची जोरदार एन्ट्री होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याचा माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. अशातच येत्या २६ मार्च रोजी वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

परिणामी हवामानात मोठा बदल होऊन येत्या ४८ तासांत वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होऊ शकते, असं हवामान खात्याने सांगितलं असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...