spot_img
देशसगळे आऊट ! वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची स्थिती बिकट, पहा किती रन..आता...

सगळे आऊट ! वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची स्थिती बिकट, पहा किती रन..आता गोलंदाजांच्या हातात मदार

spot_img

नगर सह्याद्री / गुजरात : सध्या भारत ऑस्ट्रेलिया फायनलसुरु आहे. ऑस्ट्रेलियाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व गाजवले. नाणेफेक जिंकल्यावर पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

परंतु भारताची दैना झाली. विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी टीम इंडियाची लाज वाचवली.भारताने ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. ऑस्ट्रेलियापुढे आता २४१ रणांचे टार्गेट आहे. रोहित शर्माच्या ( ४७) आक्रमक सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या १० षटकांत २ बाद ८० धावा फलकावर चढवल्या होत्या.

पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) हे अपयशी ठरले. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी डाव सावरला होता, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांना दबावाखाली ठेवले होते.

या दोघांची १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. विराट ६३ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर बाद झाला. त्यानं डाव गडगडला. आता ऑस्ट्रेलियाची बॅटिंग असून भारतीय गोलंदाजांनी कमाल केली तर भारत विजयी होईल यात शंका नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगणक रूममध्ये मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य, चौथीतील मुलीसोबत नेमकं काय घडलं? नगर हादरलं

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या मुळा विभागातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने...

मोठी खुशखबर! धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं १९ हजार रूपयांनी स्वस्त..

मुंबई । नगर सहयाद्री दिवाळीच्या स्वागताला सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशीचा शुभदिन. या विशेष...

धक्कादायक घटना! आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात; चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Accident News: कळमेश्वर तालुक्यातील महाजन लेआउट परिसरात शुक्रवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली....

श्रीगोंद्यातील मलंग बाबा ट्रस्टच्या जागेवर अवैध धंद्यांनी घेतला आसरा!; कारवाईची मागणी

सरकारी मालमत्तेची तोडफोड, गुटखा विक्री जोमात; संभाजी ब्रिगेड आक्रमक श्रीगोंदा । नगर सहयाद्री  श्रीगोंदा शहरातील साळवण...