spot_img
महाराष्ट्रअजित पवारांचं कुटुंबाबत मोठं विधान; आता पवार घराण्यातील कटुता...

अजित पवारांचं कुटुंबाबत मोठं विधान; आता पवार घराण्यातील कटुता…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. आज त्यांनी आपल्या घराण्याबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे. राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल, असे मला वाटत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले अजित पवार?
राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल, असे मला वाटत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हे वक्तव्य करुन अजित पवार यांनी एकप्रकारे आगामी काळात शरद पवार यांच्याशी पुन्हा जुळवून घेणे शक्य नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येतील का? हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेल.

सुप्रिया सुळेंबाबत अजित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आपण शरद पवार यांच्याशी संपर्कात नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. जास्त कधी संबंध आला नाही. मी माझ्या कामात व्यस्त असतो, ते त्यांच्या कामात व्यस्त असतात. सुप्रिया सुळे यांच्याशी मी एक-दोन वेळा फोनवर बोललो आहे असे अजित पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...

केडगावमध्ये अवजडचा पोरखेळ; बॅरिकेट चुकीच्या ठिकाणी टाकल्याने नारिकांना त्रास

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जेएलपी टॉवर लिंक रोड, भूषणनगर तू गहिले दूध डेअरी दरम्यान...

बच्चू कडूंचे आंदोलन पेटले; समृद्धी मार्गावर टायर जाळले, मागण्या काय?

नागपूर । नगर सहयाद्री:- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी...

धुरळा उडणार, तयारीला लागा! कधी लागणार आचारसंहिता?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. पाच...