spot_img
ब्रेकिंगराज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांना झोडपणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांना झोडपणार

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याने पुढील 3-4 दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भ या भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता माहितीनुसार हवामान खात्याने वर्तविला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटकांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय हवामान खात्याने काही भागांमध्ये यलो आणि ऑरेज अलर्ट जारी केला आहे.

मान्सूनने दिल्लीत प्रवेश केल्यामुळे दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला असून, रस्त्यांना पाणी साचले आहे. मान्सून आता राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, आणि जम्मू काश्मीरकडे सरकत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...