spot_img
ब्रेकिंगखुशखबर! दिवाळीपूर्वीच सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट

खुशखबर! दिवाळीपूर्वीच सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट

spot_img

मुंबई| नगर सहयाद्री-

शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना १४ हफ्ते मिळाले आहेत.१५ वा हप्ता कधी मिळणार? याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.

१५ वा हप्ता सरकारने तयारी सुरु केली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ता येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकीय वातावरण तापलं! निवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठा धक्का? माजी मंत्री राजीनामा देणार..

  Politics News: राज्यात विधानसभा निवडणुकांचे बागुल वाजताच इच्छुक उमेदवारांनी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे....

‘आमदार संग्राम जगताप हेच आमचे लाडके भैय्या’

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेश्माताई आठरे लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमातून महिलांनी केली बक्षीसांची लयलूट अहिल्यानगर । नगर...

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग; ‘यांनी’ घेतली आदित्य ठाकरे यांची भेट

पारनेर । नगर सहयाद्री विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे....

‘सलमान खानची’ सुपारी घेणाऱ्या ‘सुक्खा कालूयाला’ बेड्या

मुंबई । नगर सहयाद्री:- मुंबई मध्ये १२ ऑक्टोबरला बाबा सिद्धी यांची खेरवाडी येथे गोळ्या झाडून...