spot_img
ब्रेकिंगएकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू! सिद्धार्थ कॉलनीत नेमकं काय घडलं..

एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू! सिद्धार्थ कॉलनीत नेमकं काय घडलं..

spot_img

Breaking News: एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कटूंब साखरझोपेत असतांना आग लागल्याची माहिती मिळत आहे. पहाटे साडेचार ते साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये एका सात वर्षीय मुलीचा आणि १० वर्षीय मुलाचा समावेश आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

चेंबुरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आज पहाटे भीषण आग लागली. यात एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर परिसरातील काही नागरिकही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. इतर नागरिकांना घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे.

यामध्ये कटूंबातील सात वर्षीय मुलीचा आणि दहा वर्षीय मुलाचा समावेश आहे. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...